You are currently viewing औंरंगाबाद जिल्ह्यातील टेंभुर्णीचे सुप्रसिद्ध साहित्यिक, दिव्यांग कवी आकाश देशमुख यांच्या “श्वास कविता – ध्यास कविता” काव्यसंग्रहाचे प्रकाशन

औंरंगाबाद जिल्ह्यातील टेंभुर्णीचे सुप्रसिद्ध साहित्यिक, दिव्यांग कवी आकाश देशमुख यांच्या “श्वास कविता – ध्यास कविता” काव्यसंग्रहाचे प्रकाशन

*औंरंगाबाद जिल्ह्यातील टेंभुर्णीचे सुप्रसिद्ध साहित्यिक, दिव्यांग कवी आकाश देशमुख यांच्या “श्वास कविता – ध्यास कविता” काव्यसंग्रहाचे प्रकाशन*

औरंगाबाद जिल्ह्यातील,टेंभुर्णीतील सुप्रसिद्ध साहित्यिक तसेच दिव्यांग कवी आकाश देशमुख यांच्या श्वास कविता…ध्यास कविता या पहिल्या कवितासंग्रहाचे -नुकतेच-रविवार दि२६नोव्हेबर २०२२ रोजी प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी भारतीय साने गुरुजी कथामाला शाखेच्या सौजन्याने शाखाप्रमुख डॉ सुहास सदावर्ते हस्ते, त्यांनीच संपादीत केलेल्या अशा “श्र्वास कविता ध्यास कविता” ह्या साहित्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.. त्या प्रसंगी साहित्यिक,राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांची मोठी मांदियाळी होती.. काव्यसंग्रह प्रकाशनासाठी अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे भरीव सहकार्य. प्रकाशन सोहळ्यासाठी स्थानिक मानव सेवा मंडळ, जेबीके परिवाराचाही पुढाकार. या पुस्तक विक्रीतून उपलब्ध होणारा संपूर्ण निधी दिव्यांना कवी आकाश व त्यांच्या परिवाराला मदतनिधी म्हणून दिला जाणार आहे. तेंव्हा टेंभुर्णीसह परिसरातील नागरिकांनी हे काव्यसंग्रह खरेदी करुन आकाशच्या काव्यप्रतिभेला आणखी हातभार लावावा. असे नम्रपणे आवाहन करण्यात आले आहे.. तरी आपन सर्वांनी आपण खारीचा वाटा उचलुया असं सानेगुरुजी कथामिलेचे शाखाप्रमुख व जिल्हाध्यक्ष डॉ सुहास सदावर्ते यांनी वाचकांना विनम्र आवाहन केले आहे.. आकाश देशमुख –मो क्र- ७०२८३११७०३ हृयांचाशी संपर्क साधावा ..

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − nine =