You are currently viewing आंबोली घाटात झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प

आंबोली घाटात झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प

आंबोली

घाटात दोन कार मध्ये अपघात झाल्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवासी व पर्यटन पुरते हैराण झाले आहेत. पोलिसांची दमछाक सुरू आहे. दुसरीकडे घाटात काम सुरू असल्यामुळे त्याचा फटका थेट येणाऱ्या जाणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 4 =