You are currently viewing फेसबुक समूह चोरोळी मंच प्रस्तुत…”काव्यभ्रमंती” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न…!

फेसबुक समूह चोरोळी मंच प्रस्तुत…”काव्यभ्रमंती” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न…!

*फेसबुक समूह चोरोळी मंच प्रस्तुत…”काव्यभ्रमंती” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न…!*

महाराष्ट्रातील नामांकित ५१ कवि/कवियत्री यांच्या सह ,
गांगलगाव,जि.बुलडाणा येथील कवि-लेखक, बबनराव.वि.आराख यांच्या,
“काव्यभ्रमती” काव्यसंग्रहात
“गुन्हेगार “, नको गीत गाउ..,
‘वैरी वाटेल सगा’ जीवनाच्या वाटेवर, धरेत माझ्या, तसेच जाणे..थड आहे..!
या कविता समाविष्ट आहेत…

“काव्यभ्रमंती” कवितासंग्रह
रोहिणी पब्लिकेशन्स नवीमुंबई, प्रकाशिका,रोहिणी रामू वाघमारे, यांनी प्रकाशित केले आहे.

फेसबुक समूह चारोळी मंच, सर्व,पदाधिकारी, ॲडमीन मा.विनायक चिखलीकर,डाँ.उदय नेवे सर, मा.तुकाराम कांबळे सर तथा,
चारोळीमंच ॲडमीन, वैशाली पडवळ(एंजल वैशू), स्नेहल चौधरी, सुरेखा नेवे मँम, धनश्री धारकर, प्रमीला शिंदे, मा.रमेश पाटील(लेखन अन् मी) याच्यासह अनेक मान्यवरांच्या दर्जेदार कविता आहेत.
………………………………
“काव्यभ्रमंती” थेट अमिरिकेत…!
प्रसिद्ध कवियत्री, वाणी मँम ह्या अमिरीकेत जात असुन,
“काव्यभ्रमंती” संग्रह तेथील वाचनलयास सप्रेम भेट देणार असल्याची त्यांनी “ग्वाही ‘ दिली आहे.
प्रकाशन सोहळ्यास, प्रख्यात मधूमेह तज्ञ डाँ.आचार्य, तसेच मराठी,हिंन्दी चित्रपट,तथा मालिका ,निर्माते , दिग्दर्शक ,डायरेक्टर,लेखक मा.उमेश जगताप सर यांची विषेश उपस्थिती लाभली.
“काव्यभ्रमंती” प्रकाशन सोहळा,’ विओत्री’ वडगाव मावळ पुणे-येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा