You are currently viewing फोंडाघाट मध्ये झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत

फोंडाघाट मध्ये झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये पावसाने सर्वांच्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. लोकांनी आज तुलशी विवाह कार्यक्रमाची संपूर्ण तयारी केली होती. पण अवकाळी पडणाऱ्या पावसाने तुळशी विवाह या कार्यक्रमाचा हिरमोड झाला आहे. तसेच या पावसाने शेतीचे नुकसान होत आहे. आधीच कोरोना मुळे व्यापारी, शेतकरी यांच्या नुकसानीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात सरकारी पंचनाम्यातुनही काही मिळणार नाही अशी खंत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
सकाळी १ वाजता २ तास पाऊस व संध्याकाळी 5 वाजता परत २ तासांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − four =