You are currently viewing वादळामुळे तेरेखोल खाडीतील खारे पाणी शेतीत शिरल्यामुळे नुकसान

वादळामुळे तेरेखोल खाडीतील खारे पाणी शेतीत शिरल्यामुळे नुकसान

खाऱ्या पाण्यामुळे शेतजमीन नापिक

रविवारी झालेल्या तौक्ते वादळामुळे तेरेखोल खाडीमधील पाण्याची पातळी वाढून पाणी आरोंदा पंचक्रोशीतील शेतीत घुसल्याने येथील संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. खाऱ्या पाण्यामुळे शेतजमीन नापिक बनली आहे.
आम्ही ही शेती करूनच आमच्या कुटुंबाचा उदार निर्वाह चालवत होतो. परंतु शेतीत खारे पाणी खुसल्याने या जमीनीत कोणत्याही प्रकारची पीके आता आम्ही घेऊ शकत नाही. आमच्यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा हा प्रश्न निर्माण झाल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =