You are currently viewing जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरली न गेल्यास आंदोलन

जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरली न गेल्यास आंदोलन

– रणजित देसाई

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त ठेवून राज्य सरकार जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे,असा आरोप आज माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केला आहे.जिल्हा परिषदेला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.जिल्हा परिषदेचं कामही चांगलं आहे .असे असताना डिसेंबर अखेर पर्यंत जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरली न गेल्यास जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन जनआंदोलन छेडले जाईल असा सक्त इशारा दिसे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 10 =