You are currently viewing भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या हद्दीतील 384 कि.मी. प्रवास पायी केल्याबद्दल प्रदिप मांजरेकर यांचा सत्कार

भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या हद्दीतील 384 कि.मी. प्रवास पायी केल्याबद्दल प्रदिप मांजरेकर यांचा सत्कार

कणकवली

 

राहूल गांधी यांची *भारत जोडो यात्रा* कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 3570 कि.मी. चा पायी प्रवास करत आहे. या यात्रेने 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला होता. 14 दिवसांचा प्रवास करून ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करत आहे. कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप मांजरेकर हे महाराष्ट्रातील संपूर्ण 384 की.मी.ची पदयात्रा राहूल गांधी यांच्या सोबत चालले आहेत. या बद्दल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या ओरोस येथे झालेल्या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रदिप मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख प्रदेश प्रतिनिधी विकासभाई सावंत,अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर,जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, अभय शिरसाट,महेश अंधारी,प्रविण वरुणकर,किरण टेंबुलकर, विद्याप्रसाद बांदेकर, चंद्रशेखर जोशी,विभावरी सुकी, अमिदी मेस्त्री,संदरवल्ली पडीयाची,महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, वासुदेव नाईक, उमेश कुलकर्णी,प्रदिप मांजरेकर,सुभाष दळवी, रवींद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे,महेश डिचोलकर, समाधान बांदवलकर, आनंद परूळेकर, उल्का खांदाडे,जस्मीन लक्शमेश्वर, स्मीता वागळे,पल्लवी खानोलकर, सरदार ताजर, पराग मांणगावकर, सुरेश देवगडकर,योगेश्वर कुर्ले,हेमंत माळकर,केतनकुमार गावडे,समीर वंजारी,सुरज घाडी,अनिकेत दहिबावकर, महादेव दहिबावकर, गोविंद कुंभार, मीनाताई बोडके,अंकुश पारकर जैनब बोबडे,अस्लम बोबडे,अहमद बोबडे,तौसीफ शेख, तबरेज शेख, वसंत नाटेकर, महंमद रमदूल,फैजान पाटणकर,वसीम उमर काजी,करीम बोबडे,जावेद रमदूल,दिपक मोपेरकर,रमाकांत परब इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − six =