You are currently viewing का केली दहावीतील विद्यार्थ्यांने आत्महत्या ?

का केली दहावीतील विद्यार्थ्यांने आत्महत्या ?

रत्नागिरी :

 

दापोली तालुक्यातील कोळथरकोंड माटवण येथील सतरा वर्षीय मुलाची आत्महत्या

या दहावीतील अल्पवयीन विद्यार्थ्यांने पालकानी मोबाईल देण्यास नकार दिला म्हणून आत्महत्या केली

विषारी औषध प्राशन करून आयुष्य संपवले

शुक्रवारी सकाळी घडली घटना

प्रतिक्रिया व्यक्त करा