You are currently viewing मनसेच्या माध्यमातून समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.

मनसेच्या माध्यमातून समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.

मनसे नेहमीच लोकउपयोगी उपक्रम करून समाजसेवेचे व्रत जोपासत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना ही पर्यावरणपूरक उपक्रम आणि अभियानद्वारे पर्यावरणाचा समतोल राखत असते .याच अंगीकृत विभागाद्वारे महाराष्ट्रात मा.नेते श्री अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून किनारपट्टीवर “समुद्र किनारा स्वच्छता मोहीम” आयोजित करण्यात आली ..या अभियाना द्वारे
महाराष्ट्रातल्या ७२०किमी.लांबीच्या किनारपट्टीवरील प्रमुख समुद्र किनारे या मोहिमअंतर्गत स्वच्छ करण्यात आले .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्र किनारा आणि वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर(शिरोडा), सागरेश्वर(वेगुर्ले) समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला .. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,
नंदकिशोर तळवडेकर रत्नागिरी /सिंधुदुर्ग समन्वय, अभिजीत रगजी.पर्यावरण सेना , सनी बागकर तालुकाध्यक्ष वेगुर्ले, चंदन मेस्त्री देवगड तालुकाध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =