You are currently viewing बांदा येथील व्ही.एन. नाबर विद्यालयात ऐकू आली कारगिल विजयाची धून

बांदा येथील व्ही.एन. नाबर विद्यालयात ऐकू आली कारगिल विजयाची धून

*बांदा येथील व्ही.एन. नाबर विद्यालयात ऐकू आली कारगिल विजयाची धून*

बांदा

कारगिल विजय दिवस हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाचा दिवस आहे. भारतात २६ जुलै रोजी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण ६० दिवस चाललं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या (Indian Army) सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. बांदा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम शाळेतसुद्धा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक, श्री. दिलीप गोविंद भिसे व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, श्री. भिकाजी धुरी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर, शिक्षिका हेलन रॉड्रीगीस व रसिका वाटवे यांच्या सह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभागृहात उपस्थित होते . ‘दुनिया करते ज्याला सलाम तोच आहे भारताचा सैनिक महान’ या वाक्याशी समन्वय साधून शाळेत शहीद सैनिकांना मानवंदना देण्यात आली. तदनंतर कारगिल दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी इयत्ता नववीतील विद्यार्थी पुढे आले. त्यात कुमारी श्रीशा सावंत आणि कुमार अथर्व नेमळेकर यांनी सैनिकाचे जसे लोकांची रक्षा करणे हे कर्तव्य आहे तसेच जे सैनिक शहीद होऊन आपल्याला स्वातंत्र्य देऊन गेले त्यांच्याप्रती नुसता आदरच नव्हे तर त्यांनी मिळवून दिलेल्या स्वतंत्र्याचा सांभाळ करणे हे आपले कर्तव्य आहे.कारगिल दिवस हा फक्त विजय नसून भारताच्या इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे. त्याचा आपण सर्वांनी आदर्श ठेवला पाहिजे. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माजी सैनिक श्री. दिलीप गोविंद भिसे यांनी आपल्या १९ वर्षांच्या सैनिकी जीवनाबद्दल सांगताना, सेवेच्या काळात शारीरिक स्वास्थ कसे महत्त्वाचे आहे हे सांगताना विद्यार्थ्यांना आपल्या शाळेकडे एमसीएफ MCF सारखा ट्रेनिंग विषय आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे असे सुचवले आहे. भिसे पुढे सांगताना म्हणाले की, जबाबदारी या शब्दाचीच मोठी जवाबदारी आहे. त्यात आपल्या देशाचं रक्षण करणे ही फक्त एका सैनिकाचीच जबाबदारी नसून आपण शालेय जीवनातसुद्धा याची दखल घेतली पाहिजे.तांत्रिक विभागात काम करताना युद्धासाठी नव्हे तर आपल्या देशासाठीच नव्हे तर आपल्या स्वत:साठी आपल्याकडे सर्व गुण असायला हवे हे त्यांनी स्वानुभवातुन सांगितले .कुठलीही परिस्थिती आली तरी त्यावर मात ही केलीच पाहिजे.त्याच बरोबर आपण स्वतःला शारीरिकरित्या सक्षमही केले पाहिजे.याच विजयी वातावरणात आपल्या शाळेत चालू असलेल्या एमसीएफ ट्रेनिंग टीमचे कौतुक करत शाळेलाही शुभेच्छा दिल्या. यावेळी एनसीएफ टीमचे शिक्षक टीम लीडर गुरुनाथ पाटील, प्रथमेश पावस्कर,अनिकेत पाटील, सम्मेद शेटे ,वैष्णवी सुतार व मानसी खानदारे यावेळी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कल्पना परब यांनी तर आभार शिक्षिका स्नेहा गावडे यांनी मानले वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =