You are currently viewing सरकार आहे की, जिवंत लाश ?….आमदार नितेश राणे यांचा सणसणीत टोला

सरकार आहे की, जिवंत लाश ?….आमदार नितेश राणे यांचा सणसणीत टोला

कणकवली :

 

भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी “नियमित कर्ज भरणार्‍या कोकणातील शेतकर्‍याला एक दमडीही नाही. जिल्हा नियोजनचा निधी कमी  करून टाकला, आता तर जाहीर करण्यात आलेले प्रकल्प सुध्दा अन्य ठिकाणी नेले जात आहेत. त्यामुळे सरकार आहे की, जीवंत लाश ?” असा सणसणीत टोला शासनावर ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

 

कोकणातील शेतकऱ्यांबद्दलची सहानुभूती व आपल्या भावना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून  व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी शासनाला खडे बोल सुनावून नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =