थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरच खंडित केला जाणार आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वसुलीची मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठीचा निर्णय महावितरण विभागा कडून आला आहे. उर्जा मंत्रि नितीन राऊत यांनी वीज बदलांबद्दल काहीच न बोलता ते मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी बोलून निघून गेले.

- Post published:जानेवारी 20, 2021
- Post category:इतर / बातम्या / माहिती / सामाजिक
- Post comments:0 Comments
महावितरणकडून आला मोठा शॉक
Tags: महावितरण