आंबोली घाटात झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प Post published:एप्रिल 7, 2023 Post category:बातम्या / सावंतवाडी Post comments:0 Comments आंबोली घाटात दोन कार मध्ये अपघात झाल्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवासी व पर्यटन पुरते हैराण झाले आहेत. पोलिसांची दमछाक सुरू आहे. दुसरीकडे घाटात काम सुरू असल्यामुळे त्याचा फटका थेट येणाऱ्या जाणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like यंदा २४, २५ व २६ मे रोजी होणार पेरा सीईटी-२०२४ एप्रिल 30, 2024 वैभववाडीत आमदार नितेश राणे अभिष्टचिंतन जून 23, 2022 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न मे 9, 2024 शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी एकाच दिवशी घेतले कणकवली तालुक्यातील 125 गणरायांचे दर्शन सप्टेंबर 21, 2021 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी एकाच दिवशी घेतले कणकवली तालुक्यातील 125 गणरायांचे दर्शन सप्टेंबर 21, 2021