Covid 19 मुळे गेल्या दीड वर्षात अनेक व्यवसाय बंद असूनही वाढीव विज बिले देण्यात आली. तिप्पट बिलेही आकारण्यात आली. गौरी-गणपती सणाच्या काळात वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंता यांना दिले.
- Post published:सप्टेंबर 7, 2021
- Post category:बातम्या / मालवण
- Post comments:0 Comments