नारायण राणे यांच्या अटकेनंतर जन आशीर्वाद यात्रा आता थांबली आहे. या यात्रेचे रूपांतर आता आंदोलनात होणार आहे, अशा इशारा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी कडव्या शब्दात उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. जोपर्यंत नारायण यांची सुटका होत नाही तोपर्यंत कोकण पेटल्याशिवाय राहणार नाही.

जन आशीर्वाद यात्रेचे रूपांतर आता जन आंदोलनात..
- Post published:ऑगस्ट 24, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like

शिरोडा वेंगुर्ले मार्गावर बागकरवडी येथे मध्यरात्री 22 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू

जिल्हा क्रीडा संकुलमधील जलतरण तलावाची जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्याकडून पहाणी

नवा विकास आराखडा तयार करताना कणकवलीकरांवर अन्याय होऊ देणार नाही – नगराध्यक्ष समीर नलावडे
