नारायण राणे यांच्या अटकेनंतर जन आशीर्वाद यात्रा आता थांबली आहे. या यात्रेचे रूपांतर आता आंदोलनात होणार आहे, अशा इशारा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी कडव्या शब्दात उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. जोपर्यंत नारायण यांची सुटका होत नाही तोपर्यंत कोकण पेटल्याशिवाय राहणार नाही.
जन आशीर्वाद यात्रेचे रूपांतर आता जन आंदोलनात..
- Post published:ऑगस्ट 24, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
मोहननगर येथे सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी.
पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्याला नाशिकमध्ये अटक…
डॉ. दीपक परब यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांचा मुंबईत गौरव…
