शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या आंदोलन मध्ये सरकारने दोन वर्षे कृषी कायदे स्थगित ठेवणे आणि किमान आधारभूत किंमत (एम एस पी) ठरवण्यासाठी नव्याने समिती स्थापन करणे असे पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवले. तरी शेतकऱ्यांनी या निर्णयावर कोणतेही तातडीने उत्तर दिले नाही . तरी या दीर्घ काळ चालविलेल्या या आंदोलनामध्ये सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले . काही दिवसातच या आंदोलनाचा समारोप होण्याची शक्यता आहे.

*कृषी कायदे दोन वर्ष स्थगित*
- Post published:जानेवारी 21, 2021
- Post category:दिल्ली / बातम्या / राजकीय / सामाजिक
- Post comments:0 Comments
Tags: कृषी कायदा
You Might Also Like
पोभुर्लेत बाळशास्त्री जांभेकराच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तळेरे पत्रकार संघाचे अभिवादन
दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी 27 रोजी होणार जाहीर…
साहित्य समाजमनाला उन्नत करते, जगणं संयत करते आणि निराशलेल्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करते: प्रा.पौर्णिमा केरकर
