You are currently viewing जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात…

जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात…

जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात…

नागरिकांना यात्रेमध्ये सहभागी व्हावे – अर्चना घारे- परब

सावंतवाडी

येथे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे- परब यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या जाणीव जागर यात्रेचे वेंगुर्ला आणि दोडामार्ग हे दोन टप्पे पार पडले आहेत तर तिसऱ्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यात ही यात्रा पोहोचत असून उद्या त्याला सुरुवात होत आहे, अशी माहिती कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे यांनी दिली आहे.
तरीही जास्तीत-जास्त नागरिकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. घारे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा